१) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा
१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।३) […]
१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।३) […]
नारायण आपल्याबरोबर आहेत. जो नारायणाला आपल्या जीवनाचा संचालक-दिग्दर्शक बनवून व्यवहाराच्या रणांगणात अवतीर्ण होतो, तो यशस्वी होतो आणि जो एकटा येतो;
मनुष्य-जीवनात चुका होत असतात. चूक होणे म्हणजे अपराध नव्हे; परंतु चूक न सुधारणे हा दोष आहे. प्रयत्नपूर्वक साधन करीत राहिले
मनुष्य हा धर्म, योग किंवा ज्ञानाची साधना करण्यास असमर्थ ठरण्यास त्यामध्ये काही बाधा-विघ्ने आहेत- १) मानसिक दुर्बलतेमुळे पावलोपावली वासनेच्या वशीभूत
येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो- वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत,
११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच
तत्त्वज्ञ पुरुषांच्या जीवनात अखंड ब्रह्माकार वृत्ती असते. ‘अविद्या निवृत्त झाली’ – अशा प्रकारचा अनुभव तत्त्वज्ञ पुरुषाला येत नाही. अविद्या नावाची
२) ब्रह्ममूर्ती श्री उडियाबाबाजी महाराजांचा उपदेश. Read Post »
२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण
व्यक्तीच्या ठिकाणी ‘मी हे केले, मी ते केले’ हा जो कर्तेपणा आहे, ह्याचे कारण अज्ञान आहे. हीच अहंता मनुष्याला परिच्छिन्न
३१) नित्यानित्य विवेकाने परमार्थाची सुरूवात आणि आत्मानात्मविवेकाने, सत्य मिथ्या विचाराने सर्वं खल्विंद ब्रह्म ह्या अनुभूतीने परमार्थाची परिसमाप्ती होत असते. ३२)