१) नारायण आपल्या बरोबर आहेत.
नारायण आपल्याबरोबर आहेत. जो नारायणाला आपल्या जीवनाचा संचालक-दिग्दर्शक बनवून व्यवहाराच्या रणांगणात अवतीर्ण होतो, तो यशस्वी होतो आणि जो एकटा येतो; […]
नारायण आपल्याबरोबर आहेत. जो नारायणाला आपल्या जीवनाचा संचालक-दिग्दर्शक बनवून व्यवहाराच्या रणांगणात अवतीर्ण होतो, तो यशस्वी होतो आणि जो एकटा येतो; […]
मनुष्य-जीवनात चुका होत असतात. चूक होणे म्हणजे अपराध नव्हे; परंतु चूक न सुधारणे हा दोष आहे. प्रयत्नपूर्वक साधन करीत राहिले
मनुष्य हा धर्म, योग किंवा ज्ञानाची साधना करण्यास असमर्थ ठरण्यास त्यामध्ये काही बाधा-विघ्ने आहेत- १) मानसिक दुर्बलतेमुळे पावलोपावली वासनेच्या वशीभूत
येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो- वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत,
तत्त्वज्ञ पुरुषांच्या जीवनात अखंड ब्रह्माकार वृत्ती असते. ‘अविद्या निवृत्त झाली’ – अशा प्रकारचा अनुभव तत्त्वज्ञ पुरुषाला येत नाही. अविद्या नावाची
२) ब्रह्ममूर्ती श्री उडियाबाबाजी महाराजांचा उपदेश. Read Post »
व्यक्तीच्या ठिकाणी ‘मी हे केले, मी ते केले’ हा जो कर्तेपणा आहे, ह्याचे कारण अज्ञान आहे. हीच अहंता मनुष्याला परिच्छिन्न
ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!…
मनाचा आवाज विश्वासघातकी आहे – हे मी मोठ-मोठ्या अनुभवी लोकांकडून प्राप्त आणि आपल्या अनुभवात आलेली गोष्ट आपल्याला सांगतो.एका महात्म्याने लहानपणी
शिष्य – “भगवन्! अनेक वेळेला अपमानाचा मोठा कटू अनुभव येतो. लोक अनेक प्रकारे अपमान करतात, मी काय करू?”गुरुदेव – “जेव्हा
जिज्ञासू – “भगवन्! व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही चिंता येते आणि जेव्हा चिंता येते; तेव्हा सर्व काही विसरून जातो, तसेच अगोदर होत