४) धैर्य ठेवा!
ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!…
ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!…
४१) विचारापुढे जी टिकत नाही ती अविद्या ‘/ माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते ब्रह्म. ४२) अष्टसात्विक भाव
मनाचा आवाज विश्वासघातकी आहे – हे मी मोठ-मोठ्या अनुभवी लोकांकडून प्राप्त आणि आपल्या अनुभवात आलेली गोष्ट आपल्याला सांगतो.एका महात्म्याने लहानपणी
शिष्य – “भगवन्! अनेक वेळेला अपमानाचा मोठा कटू अनुभव येतो. लोक अनेक प्रकारे अपमान करतात, मी काय करू?”गुरुदेव – “जेव्हा
५१) जीवाचा साधना हा धर्म आहे आणि भगवंताचा धर्म आहे कृपा. ५२) जेवढे जेवढे ज्ञेय आहे ते सर्व परीच्छिन्न आहे.
६१) आपले वास्तव स्वरूप सत्, चित्, आनंद, शुद्ध, बुद्ध,नित्य, मुक्त, असंग, निर्विषय, निर्विकार आहे. ६२) दोन परस्पर विरुद्ध धर्म एका
जिज्ञासू – “भगवन्! व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही चिंता येते आणि जेव्हा चिंता येते; तेव्हा सर्व काही विसरून जातो, तसेच अगोदर होत
भगवंताची लीला मोठी रहस्यमयी आहे. आपल्या लीलेच्या रूपात ते स्वत: आपल्याला प्रकट करतात. भगवान आणि भगवंताची लीला हे दोन्ही भिन्न
७१) बाधितानुवृत्तीने राहिले पाहिजे ७२) अज्ञानाचे कार्य अज्ञानाला विषय करू शकत नाही तर सर्वांचे अधिष्ठान असणारा परमात्मा बुद्धीने कसा जाणला
८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या