बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला)
१) सर्वांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे.२) उठल्याबरोबर भगवंताचे स्मरण करावे तसेच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । […]
१) सर्वांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे.२) उठल्याबरोबर भगवंताचे स्मरण करावे तसेच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । […]
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें झालें ॥१॥ उपक्रमें वदें निशब्दाची वाणी । जें कोठें बंधनीं गुंफों
कीर्तन – गुरूवर्य श्री डॉ. महाराज. (सहज लीळा मी साक्षी याचा ।) Read Post »
८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या
७१) बाधितानुवृत्तीने राहिले पाहिजे ७२) अज्ञानाचे कार्य अज्ञानाला विषय करू शकत नाही तर सर्वांचे अधिष्ठान असणारा परमात्मा बुद्धीने कसा जाणला
६१) आपले वास्तव स्वरूप सत्, चित्, आनंद, शुद्ध, बुद्ध,नित्य, मुक्त, असंग, निर्विषय, निर्विकार आहे. ६२) दोन परस्पर विरुद्ध धर्म एका
५१) जीवाचा साधना हा धर्म आहे आणि भगवंताचा धर्म आहे कृपा. ५२) जेवढे जेवढे ज्ञेय आहे ते सर्व परीच्छिन्न आहे.
४१) विचारापुढे जी टिकत नाही ती अविद्या ‘/ माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते ब्रह्म. ४२) अष्टसात्विक भाव
३१) नित्यानित्य विवेकाने परमार्थाची सुरूवात आणि आत्मानात्मविवेकाने, सत्य मिथ्या विचाराने सर्वं खल्विंद ब्रह्म ह्या अनुभूतीने परमार्थाची परिसमाप्ती होत असते. ३२)
२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण
११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच