३) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.
२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण […]
२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण […]
११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच
१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।३)
लेखक – डॉ हरीश नवले. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४महाराष्ट्रात संतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच पर्श्वभूमीवर राज्य शासनाने २००८ सालापासून ज्ञानोबा
श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा) Read Post »
आमच्या आजोबांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – श्रीमद्भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी हे पूर्वी अशिक्षित, मूर्ख, अगदी ढ होते!
येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो- वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत,
मनुष्य हा धर्म, योग किंवा ज्ञानाची साधना करण्यास असमर्थ ठरण्यास त्यामध्ये काही बाधा-विघ्ने आहेत- १) मानसिक दुर्बलतेमुळे पावलोपावली वासनेच्या वशीभूत
मनुष्य-जीवनात चुका होत असतात. चूक होणे म्हणजे अपराध नव्हे; परंतु चूक न सुधारणे हा दोष आहे. प्रयत्नपूर्वक साधन करीत राहिले
पाहा! जर आपल्या मनात धन कमविण्याची किंवा भोग भोगण्याची तृष्णा असेल तर ढोंग करण्याची आवश्यकता नाही. धन मिळविणे पाप नाही.
भगवंताची लीला मोठी रहस्यमयी आहे. आपल्या लीलेच्या रूपात ते स्वत: आपल्याला प्रकट करतात. भगवान आणि भगवंताची लीला हे दोन्ही भिन्न